पालघर - एक मार्च पासून फक्त रिझर्वेशन करणाऱ्या प्रवाशांनाच बलसाड फास्ट पॅसेंजर मधून व ईतर रेल्वे गाड्यातून प्रवासकरण्याची अन्यायकारक अट घातलेली, त्यामुळे अत्यावश्यक सेवेच्या दैनंदिन प्रवास करणार्या रेल्वे प्रवाश्यांना, प्रवास करता येत नव्हता, परंतु श्री केदार काळे शिवसेना पालघर लोकसभा सहसमन्वयक यांनी मा, डिव्हिजन रेल्वे मॅनेजर पश्चिम रेल्वे मुंबई सेंटर. यांच्याशी पत्रव्यवहार करून दैनंदिन प्रवासी यांच्या व्यथा सांगितले असता, दिनांक ४ मार्च २०२१ पासून आता अत्यावश्यक सेवेच्या दैनंदिन प्रवास करणार्या रेल्वे प्रवाशांना बलसाड फास्ट पॅसेंजर प्रमाणे ईतर ३३ गाड्या प्रमाणे मेमु , डच एम यू व पॅसेंजर गाड्यांन साठी घातलेली अट शिथील करण्यात आली आहे ,असे रेल्वे प्रशासनाने कळविले आहे
Subscribe to:
Post Comments (Atom)
ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द
* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द* पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...
-
*नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी माैजे ऊसर येथील जागा हस्तांतरित* *नव्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी पालकमंत्री कु.अादिती तटकरेंच...
-
वाहतूक नियंत्रण अधिसूचना यांना करण्यात येत आहे. पालघर :-ज्याअर्थी उपोद्घातातील अ.क्र.१ वर अंतर्भुत असलेल्या पत्रान्वये पालघर पोलीस ठाण्याचे ...
-
*स्व. हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कुंदन भाऊ संख्ये यांनी आयोजित केलेल्या रक्तदान...
No comments:
Post a Comment