Saturday, July 24, 2021

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष मा. राज साहेबांनी कोकणात आलेल्या संकटासाठी सर्व मनसेच्या पदाधिकारी यांनी कोकणात लवकरात लवकर मद्दत पोहचवा असे आव्हान केले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष मा. राज साहेबांनी कोकणात  आलेल्या संकटा साठी सर्व  मनसेच्या पदाधिकारी यांनी कोकणात लवकरात लवकर मद्दत पोहचवा असे आव्हान केले.
  पालघर (प्रतिनिधी)  जुलै महिन्यात झालेल्या ७२ तासाच्या अतिवृष्टीने  तसेच पूरसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने कोकणात शेतपिकांचे ,जीवित हानी व बेघरहोण्याची परिस्थिती ह्या सर्वांवर आली आहे.ह्या सर्वांना खाण्याचे पिण्याचे देखील खूप हाल होत आहेत .हीच बाब लक्षात घेऊन  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी सर्व महाराष्ट्र सैनिकांना कोकणात जय अस्मानी संकट उभा ठाकला आहे त्या सर्वांच्या मदतीसाठी आव्हान केले होते त्या अनुषंगाने पालघर ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव हे खेड येथे पोचले असून पालघर जिल्ह्याच्या वतीने पाण्याचे बॉक्स शनि टायझर मास बिस्किट व इतर उपयोगी वस्तू घेऊन एक गाडी खेड येथे आज रवाना करण्यात आली याप्रसंगी उपजिल्हाध्यक्ष भावेश चुरी समीर मोरे कामगार सेनेचे अनंत दळवी, शिवाजी निंबाळकर विद्यार्थी सेनेचे लोकसभा अध्यक्ष  धीरज गावड, उपतालुक अध्यक्ष चेतन संखे  , जालीम तडवी , विपुल पटेल , विशाल संखे हीमयूर पाटील,नवल मोरे,अमित गावड,साहिल मोरे, व इतर मंडळी उपस्थित होती

No comments:

Post a Comment