घराला लाईट मीटर साठी तीन वर्षाचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागला
भिवंडी (गिरीश देव) गेले तीन वर्षां पासून
टेंभिवली गावातील भगिनी आशा नवनाथ पाटील
यांच्या घरला मीटर नसल्यामुळे त्यांना विजे पासून त्यांच्या कुटुंबाला अंधारात तीन वर्षे राहावे लागले होते . मीटर नव्हतं त्यांनी सतत टोरेंट पावर कंपनी कडे मीटर लावावे या साठी प्रयत्न केला पण कंपनी ने त्यांना मिटर लावून दिल नाही.शेवटी जु नांदुरखी गावातील श्री तरुण अजय पाटील यांनी श्री गिरीश देव यांच्याशी संपर्क साधून संपूर्ण हकीकत सांगितली व माझ्या कडून लेखी पत्राव्दारे मदत मागितली.मी पण क्षणाचाही विलंब न करता थेट टोरेंट च्या अधिकाऱ्यांना संपर्क करून तात्काळ मीटर मिटर लावुन देण्यास सुचवलं व आठ दिवसा च्या आत टोरेंट कंपनी ने आशा ताईंच्या घराला मिटर लावले व प्रश्न मार्गी लावला .हा प्रश्न छोटा होता पण अत्यंत गरजेचा होता महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून हा प्रश्न मांडला व मार्गी लावला आहे .त्यामुळे आशाताई यांच्या कुटुंबा कडून यांना धन्यवाद दिले .
संतोष साळवी
अध्यक्ष ठाणे जिल्हा ग्रा
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना
No comments:
Post a Comment